National
-
भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करण्याची शक्यता नागपूर : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्यासाठी भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करू शकतो. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आज केंद्र सरकारने सर्व दल बैठक बोलाविली. या बैठकीत ही माहिती देण्याची शक्यता आहे....
-
वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश नवी दिल्ली : पुढील 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे....
-
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, २० पर्यटकांच्या मृत्यू जम्मू-काश्मी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक जण हे पर्यटक होते. पर्यटकांना त्यांची नावं आणि धर्म विचारल्यानंत दहशतवाद्यांनी शिवीगाळ केली आणि अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे....
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो : पंतप्रधान मोदी पालघर : बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. तसेच सुमारे १ हजार ५६० कोटी रूपयांच्या २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचेही उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले....
-
आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच, 21 ऑगस्ट रोजी 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे....
-
अदानी महाघोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करा : खा. डॉ. नासिर हुसेन मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे खास उद्योगपती मित्र अदानी यांच्या भ्रष्ट युतीमुळे देशाला मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या एकाच मित्रासाठी सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात येत आहे. हिंडनबर्ग अहवालातून अदानी सेबी व मोदी यांच्या संबंधांचा पर्दाफाश झालेला आहे....
-
केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीचं डेंग्यूने निधन! मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे सदस्य असलेल्या जुआल ओराम यांच्या पत्नीचं निधान झालं आहे. जहिंगिया ओराम यांचं भुवनेश्वरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये निधन झालं. त्यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबातील सदस्यांनी जहिंगिया यांच्या मृत्यूच्या वृत्ताला रविवारी दुजोरा दिला आहे. ...
-
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे....
-
सुप्रीम कोर्टाची अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उप-श्रेणी तयार करण्यासाठी मंजुरी मुंबई : सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उप-श्रेणी तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे. कोट्यात आणि एक कोटा तयार करणं ही असमानतेच्या विरोधात नाही असं सुप्रीम कोर्टात म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सहा न्यायाधीशांनी यावर सहमती दर्शवली तर एका न्यायमूर्तींनी विरोध केला. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी याच्याशी सहमत नसून त्यांचं मत वेगळं आहे. ...
-
देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता नागपूर : जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद (BJP National President) रिक्त आहे. या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी माहिती आहे....